D ची गमत :-
एक होती लेD.
ती होती जाD.
तीने नेसली साD.
पायात घातली जोD.
बनवायची होती माD.
तीने आणली शिD.
वरून मारली उD.
कारण ती होती वेD
============================
भारतीय बायकांचा नवीन डायलाॅग :
भाजी आणण्यापासून पाकिस्तानला हरवण्यापर्यंत सर्व काही आम्हाला कराव लागत..
=========================
तरुण आहात तोपर्यंत एक तरी पाप करा..
नाहीतर म्हातारे झाल्यावर गंगेत जाऊन काय धुणार..
धोतर..
😂😝😀😜😆😛
=====================================
SSC बोर्डाचा निकाल जाहिर...!!
राज्यात सर्वात कमी निकाल नागपूरचा....!!😭😭
कारण....!!
फडणवीस साहेब एकटेच अभ्यास करतात,
कुणाला करुच देत नाहीत....!!
😜😜😜😜😜😜😂😂😂😂
========================================
आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?
१) मला संपत्ती नको..
२) मला बंगला नको..
३) मला नोकरी नको..
४) मला गाडी नको..
.
फक्त सगळ्या देवांनी
एक एक रुपया द्यावा. 😁😝😆😜
विषय संपला
=================================
आज्या: राहुल्या चल पावसात भिजायला
राहुल्या : नको बाबा ऊगच
आजारी पडायचो तुच जा बाबा
तुमी काय सुधारणारच नाय
तशीच चाल लावली आसणार 🤣
भीत्तुय वय कोणाला
हाय का परत तसच वाचल आसणार 🤣
काय नाय होणार बगा तुमच
झपाटून टाकलय मालीकेन या
🕶 लागिर झाल जी🕶
===============================
आज आई आणि बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏💐
==========================
हा मेसेज हळूवारपणे वाचा, हसू नका 😂😂
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अाधीच दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.
झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.
हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.
आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.
फ्रुटी पिऊन झाल्या नंतर ने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"
😃😉
==========================================
============================
भारतीय बायकांचा नवीन डायलाॅग :
भाजी आणण्यापासून पाकिस्तानला हरवण्यापर्यंत सर्व काही आम्हाला कराव लागत..
=========================
तरुण आहात तोपर्यंत एक तरी पाप करा..
नाहीतर म्हातारे झाल्यावर गंगेत जाऊन काय धुणार..
धोतर..
😂😝😀😜😆😛
=====================================
SSC बोर्डाचा निकाल जाहिर...!!
राज्यात सर्वात कमी निकाल नागपूरचा....!!😭😭
कारण....!!
फडणवीस साहेब एकटेच अभ्यास करतात,
कुणाला करुच देत नाहीत....!!
😜😜😜😜😜😜😂😂😂😂
========================================
आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?
१) मला संपत्ती नको..
२) मला बंगला नको..
३) मला नोकरी नको..
४) मला गाडी नको..
.
फक्त सगळ्या देवांनी
एक एक रुपया द्यावा. 😁😝😆😜
विषय संपला
=================================
आज्या: राहुल्या चल पावसात भिजायला
राहुल्या : नको बाबा ऊगच
आजारी पडायचो तुच जा बाबा
तुमी काय सुधारणारच नाय
तशीच चाल लावली आसणार 🤣
भीत्तुय वय कोणाला
हाय का परत तसच वाचल आसणार 🤣
काय नाय होणार बगा तुमच
झपाटून टाकलय मालीकेन या
🕶 लागिर झाल जी🕶
===============================
आज आई आणि बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏💐
==========================
हा मेसेज हळूवारपणे वाचा, हसू नका 😂😂
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अाधीच दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.
झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.
हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.
आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.
फ्रुटी पिऊन झाल्या नंतर ने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"
😃😉
==========================================