☘लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.
तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
"आपण एक दाणा पेरला असता,
आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .
पण निसर्गानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..,
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!
"पेरणी चालू आहे.."
काय पेरायच हेआपलआपणच ठरवायच
🙏
======================================
🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹
लक्षात ठेवावे असे.🙏
🌺◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत
केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
🌺◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
🌺◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील
टोपी काढावी.
🌺◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून
घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
🌺◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून
जाता येता किंवा गाडी जपू नये.
🌺◆ देवापुढे श्रीफळ (नारळ)
वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
🌺◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
🌺◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे
कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
🌺◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य
करू नये.
🌺◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून
तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
🌺◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने
आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
🌺◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व
देवी मंदिरात बासरी वाजू नये.
🌺◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी,
दुर्वा तोडू नयेत.
🌺◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास
वापरण्यास देवू नये.
🌺◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध
लावावे.
🌺◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न
पसरविता पंख्याने पसरावा.
🌺◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
🌺◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
🌺◆ निजलेल्या माणसास कधीही
ओलांडून जावू नये.
🌺◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
🌺◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
🌺◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत
किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
🌺◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
🌺◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
🌺◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न
म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
🌺◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.
👏👏👏👏👏👏👏👏
=============================================
======================================
🔹🔶🔶"सुंदर टिपण"🔶🔶🔹
लक्षात ठेवावे असे.🙏
🌺◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत
केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
🌺◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
🌺◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील
टोपी काढावी.
🌺◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून
घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
🌺◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा.रस्त्यातून
जाता येता किंवा गाडी जपू नये.
🌺◆ देवापुढे श्रीफळ (नारळ)
वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
🌺◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
🌺◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे
कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
🌺◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य
करू नये.
🌺◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून
तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
🌺◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने
आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
🌺◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व
देवी मंदिरात बासरी वाजू नये.
🌺◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी,
दुर्वा तोडू नयेत.
🌺◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास
वापरण्यास देवू नये.
🌺◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध
लावावे.
🌺◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न
पसरविता पंख्याने पसरावा.
🌺◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
🌺◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
🌺◆ निजलेल्या माणसास कधीही
ओलांडून जावू नये.
🌺◆ मांजराना प्रेत ओलांडून देवू नये.
🌺◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
🌺◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत
किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
🌺◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
🌺◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
🌺◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न
म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
🌺◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.
👏👏👏👏👏👏👏👏
=============================================